विशेष बातम्या

ताजी बातमी

मुंबई: कांजूरमार्गमध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बाधित रहिवाशांसाठी बीएमसी ९०६ घरे बांधत आहे.....

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पामुळे बाधित रहिवाशांसाठी बीएमसी कांजूरमार्ग येथे ९०६ पुनर्वसन सदनिका बांधत आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जागेची पाहणी केली आणि बांधकामाचा दर्जा आणि

इस्रायलने इराणी तेल डेपोवर हल्ला केल्यानंतर अमेरिका संतप्त, मित्र राष्ट्रांमध्ये संभाव्य फूट पडण्याची शक्यता.....

तेहरानमधील इराणी इंधन पायाभूत सुविधांवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली, ज्यामुळे अमेरिकेत चिंता निर्माण झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की कारवाईचे प्रमाण अपेक्षेपेक्षा

१०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस; पालिकेच्या दणक्यानंतर १७५ बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर बंद.....

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली

दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ ऐवजी आता २५ दिवसांचा कालावधी.....

इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने सुरू केलेल्या युद्धामुळे घरगुती गॅसच्या किमती वाढल्या..

"नारी शक्ती" सामुहिक लेझीम जागतिक विक्रम.. कार्यक्रमाला एकूण 9611 एवढे विद्यार्थी होते त्याची नोंदणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.....

डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ संयुक्त विद्यमाने आयोजित..

राज ठाकरे यांनी १० मार्चपासून मनसे सदस्यता मोहिमेची घोषणा केली; २० व्या वर्धापन दिनानिमित्त रायगडला भेट देणार.....

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० मार्चपासून राज्यव्यापी सदस्यता मोहिमेची सुरुवात करण्याची घोषणा केली. ते ९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली

'राष्ट्रपतींचा अपमान': पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला, म्हटले की लोक लवकरच बंगालचे सरकार बदलतील.....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर टीका केली आणि म्हटले की लोक लवकरच पश्चिम बंगालमधील राजवट बदलतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिलिगुडी येथील आंतरराष्ट्रीय संतल परिषदेच्या

शब्द खड्गचा महिला दिन विशेष युगंधरा पुरस्कार सोहळा धुमधडाक्यात संपन्न.....

रविवार ८ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या द्वारका हॉटेलात सोहळा संपन्न..

मोफत विजेसाठी २० हजार कोटींची तरतूद; नैसर्गिक शेती, AI आधारित कृषी व्यवस्थेवर भर.....

राज्याच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बळीराजाला केंद्रस्थानी ठेवत शेतकरी सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय शेतकरी कर्जमाफी, कृषी समृद्धी योजना, नैसर्गिक शेती

कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका.....

राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प कर्ज काढून फटाके वाजवणारा आहे. केवळ विकासाचे मृगजळ दाखवणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाने

७ मार्चपासून देशभरात घरगुती एलपीजीच्या किमतीत ६० रुपयांची वाढ, तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांची वाढ.....

७ मार्चपासून देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ११५ रुपयांनी महाग झाले आहेत. देशात पुरेसा इंधन आणि एलपीजी पुरवठा असल्याची हमी सरकार

MSEB ची दादागिरी फक्त सर्वसामान्यांवर..डोंबिवलीकर नागरिकांची उद्विग्नता.....

शब्द खड्ग रोज संध्याकाळी एखाद्या चहाच्या टपरीवर अथवा हॉटेलात बसलेल्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्यां बद्दल बोलतं करतो. हे लोक अगदी सर्वसामान्य आणि पापभिरू असतात..

युजीसी..मनुस्मृती.. सडलेली मानसिकता आणि स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणी पसरवीत असलेली जातीयता.....

मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच राहील असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते.. आजच्या भरकटलेल्या काही तरुण मुली आणि महिलांना संविधानाने त्यांना काय अधिकार दिले आहेत आणि बाबासाहेबांनी

महाराष्ट्राची लोकसंख्या पोहोचली १२.९३ कोटींवर; आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज.....

महाराष्ट्राची लोकसंख्या १ मार्च २०२६ रोजी १२.९३ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. २०११ च्या जनगणनेत नोंदवलेल्या ११.२४ कोटींपेक्षा ती जास्त आहे..

अमेरिका जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने घेऊन चालली आहे.....

सत्तासंघर्ष.. मिसाईल पॉवर.. आम्हीच सर्व जगात अगदी सर्वच बाबतीत श्रेष्ठ असावे ही विचारधारा आणि अतिशहाणा ट्रम्प हे सर्व मिळून जग बुडविण्याच्या दिशेने निघालेले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये..

लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होण्याची कारणे.....

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

युनिटी मार्शल आर्ट्स सेंटर डोंबिवली यांनी गाजविली आळंदी येथे 13 वी युनिफाईड राज्यस्तरीय स्पर्धा.....

पुणे जिल्हा मध्ये आळंदी येथे 13 वी युनिफाईड राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन, युनिफाईट अससोसिएशन (महाराष्ट्र )यांच्या मार्फत दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते..

हात तुझा हातात.....

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

सध्याचे सरकार.. लोकांच्या भावना.. गरम गरम चहा आणि गप्पांचा फड.....

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

प्रेम.....

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

धडाधड बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचविणे आपल्या हातात आहे.....

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सरकारी अधिकारी आणि पोलिसांना माणुसकीचे धडे देण्याची गरज आहे.. आपल्याला काय वाटते..??...

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्या आयुष्यात एक तरी उनाड दिवस असावा.....

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

आपण एकमेकांकडे फक्त माणूस म्हणून बघायला हवे.....

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आनंदी आनंद गडे.....

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही.....

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री.....

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणारी मंडळी.....

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

जबाबदारीच्या ओझ्याखाली खूपदा जगणे राहून जाते.....

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

एपस्टीनला उघडं करणाऱ्या ज्युली के. ब्राउन सारखी पत्रकारिता भारतातील व्यक्तिपूजा करणाऱ्या पत्रकारांना जमेल काय..?? ...

मायामी हेराल्ड'ची (Miami Herald) पत्रकार ज्युली के. ब्राउन यांनी २०१८ मध्ये एपस्टीनच्या सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणाचा पर्दाफाश करणारी ३-भागांची स्फोटक मालिका प्रसिद्ध केली. त्यांनी २००८ मधील 'नॉन-प्रॉसिक

गोड बोलून टाळणारी माणसे.....

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

रेसिपी.. महाशिवरात्री स्पेशल.. उपवासाचा भगरवडा.....

महाशिवरात्रीच्या आपणांस हार्दिक शुभेछया..

शब्द खड्ग भरारी घेतोय.. इच्छा असल्यास आपण आमच्यासोबत या.....

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

मानसिक प्रेम केव्हाच इतिहास जमा झालेलं आहे.. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने.....

हल्लीच्या स्वार्थी आणि सबसे तेज.. सगळं इन्स्टंट हवं असं मानणाऱ्या धावत्या जगात मानसिक प्रेम केव्हाच इतिहास जमा झालं आहे असे म्हटल्यास वावगे वाटू नये..

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि.....

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

मोबाईल मुळे माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर चालला आहे.....

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

चेहऱ्या मागचे चेहरे.....

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

आयुष्यात कधी कुणी कुणाला सहज भेटत नाही.....

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.....

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

खूप समजावून सुद्धा एखाद्या व्यक्तीला पटतच नसेल तर अशा व्यक्तीला आयुष्यातून कायमचे बाय बाय करावे.....

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

डोंबिवली फास्ट..!!...

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

मदत कुणाला करावी हे आपल्याला कळायलाच हवे.....

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

बोलावणं आल्याशिवाय नाही.....

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

प्रेमाचं नातं आणि मैत्री फुलवायला चहा महत्वाची भूमिका निभावतो.....

एरव्ही चहाला आपण एक साधारण पेय समजतो. पण, हा चहाच प्रेमाचं नातं आणि मैत्री फुलवायला महत्वाची भूमिका निभावतो.. रुसलेल्याला हसवतो, सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी अथवा मुद्दाम चहाचे निमित्त काढून भेटीगाठी

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा Duet Special कार्यक्रम धडाक्यात संपन्न.....

रविवार १८ जानेवारी २०२६ शब्द खड्गच्या गायकांनी गाजवला..

रेसिपी.. अंडा पकोडा.....

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..

शब्द साधे, पण अर्थ मोठा.....

( रविवार १४ डिसेंबर २०२५ रोजी शब्द खड्ग चा मनातली गाणी हा कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी शब्द खड्ग चे संस्थापक- संपादक प्रा. दिपक जाधव यांच्यावर सौ. उज्वला यांनी ही वरील कविता केली..)

मनातलं पान : हसण्यासाठी जन्म आपला.....

आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.