
शिव सेना (उद्धव ठाकरे समूह) और एमएनएस के पदाधिकारियों ने इस घटना के विरोध में अस्पताल में प्रदर्शन किया।

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून विविध ठिकाणापर्यंत २०१२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे..

गुरुवार १९ मार्च २०२६ अर्थात मराठी नववर्ष गुढीपाडवा.. गुढीपाडवा म्हटलं की आपली मराठी परंपरा दाखविणारी व सामाजिक, सांस्कृतिक तथा राष्ट्रीय एकात्मतेचे देखावे आणि सजलेले महिला, पुरुष आणि कच्चे बच्चे,

माजी आमदार युसूफ अब्राहानी यांनी मुंबईतील मुस्लिम समाजाला मशिदींमध्ये नमाज पठण करणाऱ्या इमामांना मिळणारी आर्थिक मदत सुधारण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, अनेक इमामांना महिन्याला केवळ ७,००० ते

यात सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही होणार जप्त होणार..

डोंबिवली: इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा असून, लोक सरकारवर नाराज आहेत. शहरात गॅससाठी नोंदणी केली तरी, ओटीपी आल्यानंतर २५ दिवसांनी आणि गावांमध्ये ४५ दिवसांनी गॅस मिळतो..

भारताने पाकिस्तानच्या काबूलमधील रुग्णालयावरील "क्रूर" हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे, ज्यात ४०० लोकांचा मृत्यू झाला. भारताने या हल्ल्याला "घृणास्पद आक्रमक कृत्य" आणि पवित्र रमजान महिन्यात अफगाण

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या १७ दिवसांपासून युद्ध सुरू असतानाच भारताने कोट्यवधी रुपयांची महागुंतवणूक केलेल्या इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेने मोठा हल्ला केला आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराण

इराण-अमेरिका युध्दाचा फटका हा व्यावसायिक आणि घरघुती गॅस सिलिंडर वितरणाला बसला आहे. गॅस टंचाई अभावी हॉटेल चालक आणि सामान्य नागरिक हा पारंपारिक चुलीकडे वळला आहे.परिणामत: शहरात सरपणाच्या लाकडाची मोठया

राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठे बदल दिसून येत आहेत. एकीकडे दिवसभर उष्णतेचा पारा वाढला आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मराठवाडा, विदर्भ,

भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू "जिवंत आणि चांगले" असल्याचे सांगितले आणि त्यांच्या व्हायरल कॅफे व्हिडिओ एआय-जनरेटेड असल्याचा दावा फेटाळून लावला. वापरकर्त्यांनी

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाच निवडणूक होणाऱ्या राज्यातील मतदार पुन्हा एनडीएवर विश्वास ठेवतील. पश्चिम बंगालमधील वरिष्ठ

अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या ११ भारतीय नागरिकांवर व्हिसा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तींनी दुकानांमध्ये बनावट सशस्त्र दरोडे घालण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या

व्यावसायिक एलपीजी (गॅस) सिलिंडरच्या गंभीर तुटवड्यामुळे वसई-विरारमधील हॉटेल उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. परिसरात एकूण सुमारे १५०० हॉटेल्स असून त्यापैकी ३०० बार-रेस्टॉरंट्स आहेत. गेल्या आठवडा..

ज्या कुटुंबांकडे पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस (पीएनजी) जोडणी आहे अशा कुटुंबांना अनुदानित घरगुती एलपीजी जोडण्या स्वतःकडे कायम ठेवण्यास किंवा नवीन जोडण्या मिळवण्यास सरकारने मनाई केली आहे..

इराणमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेच्या लष्कराने सर्वात मोठा हल्ला केला असून तेथे असलेले सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी..

देशात सध्या एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असताना, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) यावर एक शाश्वत आणि स्वदेशी तोडगा शोधून काढला आहे. एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी तब्बल २० वर्षां

राज्यात घरगुती एलपीजी गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम तसेच अफवा पसरवल्या जात असून नागरिकांनी त्यावर

खरे तर आज काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारची लोकांना आठवण येत आहे. आपण आपल्या शब्द खड्गच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्य लोकांशी बोलत असतो..


पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

मुक्काम पोस्ट डोंबिवली..

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..





Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.