विशेष बातम्या

ताजी बातमी

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या सरकारी निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न फसला; एका व्यक्तीला ताब्यात घेतले.....

अजित मैदगी असे या व्यक्तीने मलबार हिल परिसरातील उच्च सुरक्षा असलेल्या सरकारी निवासस्थानासमोर स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे..

महाराष्ट्र अपघात: लातूर-सोलापूर महामार्गावर दोन वेगवान पर्यटक बसची टक्कर.....

या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी लातूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून लातूरला येणारी एक पर्यटक बस त्याच

विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी मुलाखती थांबविण्याचे ट्रम्प यांचे आदेश.....

अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून आणखी एक धक्का देण्यात आला असून व्हिसासाठीच्या मुलाखती थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परदेशी विद्यार्थी व्हिसासाठी

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण.....

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना बुधवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह

दहा दगडांवर पाय ठेवणारी दिलफेक माणसं कधीच कुणा एकाची होऊ शकत नाहीत.....

सोशल मीडियावर अपवाद वगळता पैसे मिळतात म्हणून माझ्या काही माता भगिनींनी आणि भावांनी जो नंगा नाच चालवलेला आहे त्याला आता कायद्याने आळा घातला जावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे..

खासगीकरण करा, पण गिरण्या पुन्हा सुरू करा; एनटीसी कामगार संघटनेची मागणी.....

पाच वर्षांपूर्वी बंद झालेल्या गिरण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) च्या २२ गिरण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कामगार संघटनांनी केली आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना

तासाभराच्या पावसात कल्याण - डोंबिवलीची दैना.. महानगरपालिकेची नाचक्की.....

तब्बल पंधरा ते सोळा दिवस अगोदर वरून राजाने हजेरी लावल्याने महाराष्ट्रभरात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आपण पाहत असतांनाच कल्याण - डोंबिवली शहरांत आज बुधवार २८ मे २०२५ रोजी दुपारी पावसाने जोरदार हजेरी

कोविड-१९ अपडेट: कल्याणमधील एका व्यक्तीच्या निधनानंतर मुंबईत मृतांची संख्या ५ वर पोहोचली; महाराष्ट्रात ६६ नवीन रुग्णांची नोंद.....

२७ मे रोजी महाराष्ट्रात ६६ नवीन कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली, ज्यात प्रामुख्याने मुंबईचा समावेश होता. सक्रिय रुग्णांची संख्या २१० होती. देशभरात, भारतात १,०१० सक्रिय रुग्ण होते, जे प्रामुख्याने सौम्य

शेती, घरांचे पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश, राज्यात पावसाचे ८ बळी.....

राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कुठल्या भागात शेतीचे, तर काही जिल्ह्यांत घरांचे प्रचंड नुकसान झाले. याचे तत्काळ पंचनामे करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

कसारा - वाशाळा रस्त्याजवळी भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता.....

संबंधित प्रशासन प्रवासी तथा वाहनचालकांचे जीव गेल्या नंतर जागे होणार काय ?

मुंबई: २०२४ मध्ये बेशिस्तपणे गाडी चालवल्याबद्दल शहरात १०,००० हून अधिक गुन्हे दाखल.....

चुकून गाडी चालवणाऱ्यांवर ५२६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. २०२४ मध्ये एकूण गुन्हे दाखल झालेल्यांपैकी ८,५८८ गुन्हे आयपीसी कलम २७९ (बेशिस्तपणे गाडी चालवणे) आणि ३३६ (जीवाला धोका निर्माण करणे) अंतर्गत

सौदी अरेबियात आता मद्य मिळणार; ७३ वर्षांनंतर उठवली बंदी.....

सौदी अरेबियाने ७३ वर्षांनंतर मद्यावरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सौदीत आता मद्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय सौदी सरकारने घेतला आहे..

पहिल्याच पावसाने मुंबईची दैना! रेल्वे विस्कळीत; रस्ते वाहतूक कोलमडली, भूमिगत मेट्रो स्थानक जलमय, मंत्रालयात पाणीच पाणी, सरकारी यंत्रणा ठरल्या कुचकामी....

नियोजित वेळेच्या तब्बल १६ दिवस आधी महाराष्ट्रासह मुंबईत वरुणराजाची एंट्री झाल्याने पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. वरुणराजाने राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. मुंबईत रविवारी

कोरोनामुळे चिंता वाढली; राज्यात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण, देशातील रुग्णसंख्या १००९.....

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने (कोविड-१९) डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात १००० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५२ रुग्णांची गेल्या पाच-सहा

अवकाळी पावसाने शहापुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा .. आमदार - दौलत दरोडा यांची मागणी.....

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शहापूर तालुक्यातील उन्हाळी भातशेती , भाजीपाला , फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने

मुंबईतील पावसाचे अपडेट: मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने प्रवासी अडकले आहेत; दृश्ये समोर.....

सोमवारी सकाळी मुंबईत मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे अनेक भागात पाणी साचले. अडकलेल्या प्रवाशांचे, रिकाम्या गाड्यांचे आणि स्थानकांवरील सेवा ठप्प झाल्याच्या दृश्यांनी सोशल मीडिया भरला आहे..

मुंबईतील मुसळधार पावसात केईएम रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाणी शिरले.....

मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसामुळे गंभीर पाणी साचले, ज्यामध्ये केईएम रुग्णालयाचा समावेश आहे, जिथे तळमजल्यावर पाणी शिरले, ज्यामुळे मोठी विस्कळीतता निर्माण झाली..

मुंबई: अंधेरीच्या चकाला येथील ज्योती हॉटेलमध्ये आग, शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय; व्हिडिओ व्हायरल.....

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने, आग लवकर आटोक्यात आणण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. आवारात अडकलेल्या काही पाहुण्यांना अग्निशमन दलाच्या पथक

भारताची अर्थव्यवस्था जगात चौथी; जपानला टाकले मागे.....

भारताच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड वेगाने सुरू आहे. जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची बनली आहे. आता भारताच्या पुढे केवळ अमेरिका, चीन व जर्मनी या तीन अर्थव्यवस्था आहेत..

१२ दिवसआधीच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस असणार.....

मान्सूनने मे महिन्यातच एंट्री घेत राज्यात धूमशान घालायला सुरुवात केली आहे. तब्बल १२ दिवस आधीच मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे..

वादग्रस्त विधाने टाळा; पंतप्रधानांचे नेत्यांना आदेश.....

भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने टाळावीत. सार्वजनिक जीवनात बोलण्यावर मर्यादा राखणे गरजेचे आहे. प्रत्येक मुद्द्यावर नेत्यांनी बोलले पाहिजे असे नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर डेपोचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला.....

सिन्नर येथे बस डेपोत उभी असलेल्या शिवशाही बसच्या पुढच्या भागावर स्लॅब कोसळल्याने बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे . कुणालाही इजा झाली नाही. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले..

शब्द खड्गचा मनातली गाणी कार्यक्रम दणक्यात संपन्न.....

नेहमी प्रमाणे जुन्या जाणत्या आणि नवख्या कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्याचा शिरस्ता शब्द खड्गने यावेळीही पाळला.. रविवार २५ /०५/२०२५ महात्मा गांधी विद्यालय डोंबिवली पश्चिम येथे रंगला सोहळा..

उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुखदेव पाटील यांना समाजकार्या बद्दल डॉक्टरेट पदवी.....

सध्या उल्हासनगर वाहतूक विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सुखदेव पाटील यांना त्यांच्या एकूणच समाजकार्य आणि कोविड काळात त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात

मनातलं पान.. देणाऱ्याचे हात हजारो.....

खूपदा आपल्या दरवाजावर संधी नॉक करून जाते. पण, आपण पळत्याच्या पाठी लागलो असल्याने आपल्याला त्या संधीची जाणीव होत नाही. आणि मग नंतर कधीतरी वेळ निघून गेल्यावर आपण काय गमावले आहे याची आपल्याला जाणीव होते.

जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

हल्ली एकत्र कुटुंब पद्धती झपाट्याने मोडकळीस येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याला करणे काही का असेनात. पण, काही अपवाद वगळता आज खूपशा लोकांना आणि विशेषतः तरुणींना आपल्या नवऱ्या सोबत आपण एकटेच रहावे..

कसारा कोळीपाडा येथील पाण्याचा प्रवाह योग्य दिशेने वळवावा अशी कसारा काँग्रेस कमिटीची मागणी.....

कसारा कोळीपाडा येथून रेल्वे नाल्यात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह बाजारपेठेतील गटारीत वळवल्याने कसारा बाजारपेठेत भविष्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पुरस्थीती निर्माण होऊन ते पाणी दुकानात..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीच; शाळा परिसरात सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी बंधनकारक; शासन निर्णय जारी.....

बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता राज्यातील शाळांमध्ये सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत

रेल चाईल्ड संस्था डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचा दहावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल 98.46% लागला.....

यशस्वी विद्यार्थी आणि शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोरसे सर तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव..

पाकिस्तानवर विश्वास ठेवणे म्हणजे सापावर विश्वास ठेवण्यासारखे आहे.....

आतापर्यंत भारत पाकिस्तान मध्ये १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्धं झाली आहेत. भारताने या चारही युद्धांत पाकिस्तानची चांगलीच जिरवली आहे..

रेसिपी: तळलेले चिकन पिस.....

साहित्य : अगोदर बोनलेस चिकन स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं.. नंतर आलं लसूण पेस्ट, हळद, दही , मसाला, चावी नुसार मीठ आणि थोडं तेल घालून त्यात हे चिकन पिस एकजीव करून अर्धा पाऊण तास बाजूला ठेवावे..

माता - भगिनींनो तुम्ही इन्स्टा. फेसबुक तथा इतरत्र पोस्ट करीत असलेले फोटो सेफ आहेत का..??...

या विषयावर मी अनेकदा लेखन केलेले आहे. पुन्हा एकदा माझ्या आर्टिकलसाठी मी सर्च करीत असतांना ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन चॅटिंग, बडी उम्र की महिलाए डेटिंग ऍप, ४० - ५० के बाद प्यार की तलाश, ऑनलाईन डेटिंग.

जाहिरात.. शैक्षणिक उपक्रमासाठी २ गाळे भाड्याने देणे बाबत.....

रेल चाईल्ड संस्था संचालित बामा काथोड हाईट्स ९० फीट, कल्याण लिंक रोड, कांचनगाव ठाकुर्ली ( पूर्व ) ४२१२०१..

सोशल मीडिया आपल्याला बदनाम करतोय की आपण सोशल मीडियाला बदनाम करतोय..??...

आज सोशल मीडियाचा विचार करता प्रबोधनाची गरज अपवाद वगळता तरुणींना नहीं तर काही फोर्टी- फिफ्टी प्लस बायांना असल्याचे माझे स्पष्ट मत आहे..

माझी फोटोग्राफी.. सुख दुःख घेऊन जिना चढणारी उतरणारी चेहरा हरवलेली गर्दी.....

जसजसा रात्रीचा अंधार अंगावर स्वार होतो तसतशी रेल्वे फलाटावरील आणि जिन्यावरील गर्दी स्वतःचा चेहरा हरवलेली दिसते..

हल्ली माणसा माणसांतला दुरावा वाढत चालला आहे.....

आपण एकमेकांना गृहीत धरू लागलो आहे. गुड मॉर्निंग केलं की संपलं आपलं काम ही मनोवृत्ती आपल्यात वाढू लागल्याने कुठेतरी जिव्हाळा कमी होत चालला आहे का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो..?

वृद्धाश्रम वाढू लागलीत कारण काय..??...

परिस्थितीने गरीब शेतकरी अथवा गरीब घरातील मुलं आपल्या आई - वडिलांना कधीच वृद्धाश्रमात ठेवत नाहीत. पोटात नऊ महिने जड झाला नाही तर ताटात जड होईल का..

माझी फोटोग्राफी.. जगणे म्हणजे काटेरी तारेवरचा खडतर प्रवास आहे.....

आपल्या आजूबाजूला किड्या मुंग्यांसारखी माणसे वावरतांना दिसतात. रोजच्या धावपळीत कोण काय करतंय आणि कसं जगतंय याचा आपल्या पैकी अनेकांच्या मनात कधी विचार सुद्धा येत नाही..

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अवघ्या विश्वात तळपणारा सूर्य.....

आपल्या भारतीयांची ही शोकांतिका आहे की आपण महापुरुषांना जातीपातीत वाटून घेतलेलं आहे. दगडाच्या देवाला वारेमाप देणग्या देणारे काही अपवाद वगळता गोर गरिबांना पैसे देतांना हात आखडता घेतात..

योजनांचं गाजर.. सरकार आणि सर्वसामान्यांच्या डोक्यावर लादला जाणारा कर.....

आमचा कुठल्याच राजकीय पक्षाला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची तळीही उचलीत नाही. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने आज जे चाललंय त्याची वाटचाल महागाईचा भस्मासुर गोर गरिबांना भस्म करण्याच्या..

खोगीरभरती.....

खूपदा आपण आपल्या आयुष्यात माणसांची खोगीरभरती करून ठेवलेली असते. या पैकी किती लोक प्रत्यक्षात आपली वाईट वेळ आल्यावर आपल्या मदतीला येतात हा संशोधनाचा विषय ठरेल..

हल्ली सगळ्यांनाच सगळं फुकटात हवं आहे.....

माझ्याकडे रोज पंधरावीस प्रसिद्धीच्या बातम्या आणि कविता छापण्यासाठी येतात. यापूर्वी अनेकांना मी फुकटात प्रसिद्धी दिली आहे. त्यात समाजोपयोगी आणि गोर गरिबांच्या, अन्यायग्रस्तांच्या बातम्या आपण नेहमीच..

पाठीवरचं ओझं उतरवता येतं. पण, मनातलं ओझं उतरवता येणं फार कठीण असतं.....

प्रत्येकाच्या मनात, मेंदूत चांगल्या वाईट घडामोडी सतत घडत असतात. आणि मनात रागाची आग, बदल्याची - सुडाची आग, प्रेमातला पराभव, विश्वासघात, संशय, दुस्वास अशा गोष्टींचा वणवा पेटला असेल तर त्या वणव्याची मोठी

मैत्रीतला अबोला नातं उध्वस्त करतो.....

आपल्या माणसाचा राग आला तर खुशाल भांडा. आपण ज्याच्यावर आपला हक्क आहे त्याच्याशीच भांडतो. रस्त्यावरच्या कुणाशीही उठून आपण भांडायला जात नाही. आणि हक्काचे भांडण हे जिवंतपणाचे लक्षण असल्याचं आमचं स्पस्ट..

पेट्रोलपंपावर छोट्या मुलाला घेऊन प्रामाणिकपणे कष्ट करणारी आई.....

श्रीमती. समाप्ती अरुण जगताप अर्थात एका जिद्दी आईची लक्षवेधी कथा..

रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा बेंच.. अत्यंत गर्दीत जगणारी मुंबई आणि बरंच काही.....

स्वप्नं पूर्ण करणारी मुंबापुरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. पोटात भूक आणि डोळ्यात शेकडो स्वप्नं घेऊन इथे देशभरातून हजारो लोकांचे तांडे रोज येत असतात. शहराला आता हात पाय पसरायला देखील जागा उरलेली..

खरं बोललेलं सख्ख्या आईला सुद्धा पटत नाही म्हणतात.....

हल्ली खरं बोलणं हा जणू गुन्हा झाला आहे. आपण एखाद्याला अगदी मैत्रीत्वाने आणि साध्या शब्दांत त्याची उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यास ती समोरची व्यक्ती आपल्यावर नाराज होते आणि आपल्याशी बोलणे सोडून..

प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मराठीचे मारक आपणच ठरत आहोत.....

महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात पैसे कमवायचे, महाराष्ट्रात खायचं, महाराष्ट्रात सोयी सुविधा घ्यायच्या आणि तरी मराठी भाषा मात्र येत नाही म्हणून मराठी बोलायची नाही. का असं होतंय तर मराठी माणूस..

मनातल्या वाटांवर.....

मनातल्या वाटांवर आपण अनुभवलेल्या भल्या बुऱ्या आठवणींच्या पाऊलखुणा आपल्याला नियमित भेटत असतात. आपल्यापैकी खूप लोक जगण्याचा सोहळा करण्या ऐवजी माझं तुझं करण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवतात. जे चाललंय..

पैशासाठी माणुसकीचा कडेलोट.....

समाजकारणी, संपादक, लेखक - दिग्दर्शक आणि त्याही पेक्षा एक तळागाळात आणि गरजवंत दीन दुबळ्यांबरोबर वावरणारा सामान्य माणूस म्हणून मला नेहमीच वेगवेगळे चांगले आणि वाईट अनुभव नियमित येत आहेत..

छडी लागे छमछम.....

छडी लागे छमछम विद्या येई घम घम छम छम छम.. श्यामच्या आई या प्रल्हाद केशव अत्रे यांच्या राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या सिनेमात छोट्या श्यामच्या तोंडी म्हणजे तेव्हाचे बाल कलाकार माधव वझे यांच्या तोंडी हे.

अनुभवाचे बोल.. प्रोत्साहन देतांना घ्यावयाची काळजी.....

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे कुसुमाग्रजांना म्हणणारा त्यांचा विद्यार्थी मेहनती होता. प्रोत्साहन देणे वाईट नाही. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसं आपल्या मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक प्रोत्साहनाने

जगणे ही एक कला आहे.. प्रत्येकालाच ते जमते असे नाही.....

अगदी काहीही झालं इतर चित्ती समाधान आणि प्रसन्न असायला हवे. आपल्या संतांनी सुद्धा हेच सांगितले आहे. प्रत्येकाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काही लोक सर्वकाही जवळ असूनही सतत कण्हत कुथत..

सोबतीला कुणी हवं.....

प्रत्येक वेळी एकला चलो रे.. म्हणून चालत नाही हो.. आपण कितीही शहाणे असलो तरी आयुष्य आपण समजतो तितकं सोपं नसतं..

डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर मध्ये जागतिक महिला दिन सोहळा संपन्न.....

शनिवार ८ मार्च २०२५ रोजी रेल चाईल्ड संस्थेच्या डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर येथे मान्यवर महिलांचा, माजी विद्यार्थिनी तथा महिला पालक प्रतिनिधी यांचा सत्कार..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने डोंबिवली महिला पोलिसांसाठी घेतलेला जागतिक महिला दिन सोहळा धुमधडाक्यात संपन्न.....

शनिवार ८ मार्च २०२५ डोंबिवली विभागात असलेल्या सर्व पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी, महिला पोलिस, महिला होमगार्ड, रेल्वे स्वच्छक महिलावर्ग, पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या महिला वकील, आणि रेल्वे..

संपादकीय : महाराष्ट्रात रहायचं तर मराठी भाषा यायलाच हवी.....

'मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही', असे वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी..

मनातलं पान : ' अति राग आणि भीक माग..'...

रागाने अनेकांची आयुष्य उध्वस्त झालेली आहेत. मात्र, यातून बोध घेणारे फार कमी लोक असतात. राग आणि घमेंड या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. घमेंडखोर माणसं खूपदा रागीट असतात. या रागाचे सुद्धा दोन प्रकार आहेत

संपादकीय : आज कालच्या मॉर्डन मम्मी.....

सन्माननीय अपवाद वगळता.. पूर्वी आई होती.. काळ बदलत गेला आणि आईची मम्मी झाली.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारायलाच हवा त्यात अजिबात दुमत नाही. मात्र, मुलीचं लग्न झालं की त्यांच्या आयांचा..

मनातलं पान : आतल्या गाठीच्या माणसांपेक्षा मोकळ्या मनाची माणसं दिलखुलास असतात.....

काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहे या वास्तवाची ज्याला जाणीव आहे तो सगळ्यांशी हसून खेळून आणि मोकळ्या मनाने राहतो. आणि जो अतिशय आतल्या गाठीचा असतो तो तोंडावर गोड गोड बोलतो मात्र मनातून अतिशय कपटी..

दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी.....

१९८० च्या दशकात तुफान गाजलेलं आणि अजूनही आपला ठसा तसाच जपून ठेवलेलं हे रंजना शिंदे यांनी गायलेलं गाणं तेव्हा रेडिओवर तुफान गाजलेलं. ते आजही तितकाच लोकप्रिय आहे..

मनातलं पान : आपले आणि परके.....

आपले आणि परके यातील सीमारेषा फार पुसट असते फक्त ती रेषा आपल्या पटकन लक्षात येत नाही. किंवा येऊनही आपण त्याकडे छे असं होऊच शकत नाही असं आपल्या मनाशीच बोलून दुर्लक्ष करतो..

म्हातारा नवरा गंमतीला.....

रोशन सातारकर यांचं आणखी एक बहारदार गाणं इथे सादर करीत आहे. पूर्वीच्या काळी लोकगीतं आणि तमाशाच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे वास्तव मांडलं जात होतं..

माझ्या नवऱ्याने सोडलीय दारू बाई देव पावला ग..!!...

रुख्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी त्यांच्या दमदार आवाजात गायलेलं हे लोकगीत लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिले आहे आणि लोकगीतांना, लावण्यांना जबरदस्त संगीत देण्यात ज्यांचा हातखंडा होता असे बहारदार..

आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं.....

आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं..जाग आली तेव्हा मला काही कारण नसतांना फारच अस्वस्थ वाटलं.. अ हं.. चुकताय हो तुम्ही.. अस्वस्थ माझ्यासाठी नाही तर माझ्या काही चांगल्या आणि वाईट मित्र मैत्रणींसाठी..

शब्द खड्ग चा 'तेरे सूर और मेरे गीत..' धुमधडाक्यात संपन्न.....

रविवार २३ फेब्रुवारी २०२५ चा दिवस शब्द खड्गने गाजवला..

मनातलं पान : एकटेपणा जागरूकता दिन.....

कधी कधी गर्दीचा खूपच त्रास होतो. खूपदा माणूस गर्दीत सुद्धा मनाने एकटाच असतो. एकटेपणा काही काळासाठी खूप सुखावह वाटतो. पण, कायमस्वरूपी एकटेपणा माणसाला वेड लावू शकतो..

परी.. प्रेम हें ठरवून.. कधीच होत नसतं.....

तारुण्यातील फुलणाऱ्या भावनेला थांबवून ठेवणं थोडस कठीणच असत..

मनातलं पान : चिंता माणसाला आतून पोखरते मात्र काही लोक इतरांच्या वेदनेने आनंदी होतात.....

चिंता आणि चिता या गोष्टी तसे पाहिल्यास फारच जवळच्या आहेत. माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला मात्र हे मान्य नाही. ती आनंदी असल्याने आणि तिच्या आनंदात माझ्यासारखा बहुआयामी व्यक्ती आनंद मानून तिला सतत..

व्हॅलेंटाईन्स डे.. बेडक्यांचे बैल आणि हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्या बाया.....

प्रेमासाठी आपल्या जीवनाचे सर्वोच्य बलिदान करणाऱ्या संत व्हॅलेंटाईन्स यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेमदिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारी साजरा केला जातो. खरं तर मानवा बरोबरच पशु पक्षी आणि वृक्षवल्लीवर..

मनातलं पान : खुल्या मनाने रहा आणि बिनधास्त जगा.....

ओठात एक आणि पोटात एक.. सतत याच्या त्याच्या दडपणाखाली.. याला काय वाटेल, हिला काय वाटेल.. हा काय बोलेल तो काय बोलेल.. आणि जगण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो 'तेरी भी चूप और मेरी भी चूप'..

मनातलं पान : लेखकाच्या लेखणीची कथा आणि व्यथा.....

आज मी जवळपास सर्वच लेखक आणि कवी मंडळींच्या मनातलं प्रातिनिधिक बोलतोय.. होतं काय की विविध प्रकारच्या कथा असो, सुख दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या कविता असो अथवा एखादा लेख, चारोळी, दुनोळी, एकोळी अथवा..

मनातलं पान : प्रॉमिस डे.....

प्रॉमिस डे ची सुद्धा मोठी गंमतच आहे नाही.. आई वडिलांना व्यवस्थित सांभाळण्याचे स्वतः स्वतःला प्रॉमिस करायचे, भाऊ- बहिणींशी , पती-पत्नीशी, मित्र- मैत्रिणींशी आणि देशाशी प्रामाणिक राहून आपल्या बरोबर..

मनातलं पान : हा छंद जीवाला लावी पिसे आणि शब्द खड्ग.....

मित्रांनो अगदी दहावी अकरावीला असल्यापासून म्हणजे गेल्या वीस वर्षां पेक्षा जास्त वर्ष मी स्वतःच्या हिमतीवर विविध कार्यक्रम करतोय. ज्या मध्ये काव्योत्सव असतील, व्यख्यानं असतील, अभिनय असेल, सामाजिक..

मनातलं पान : खाण्यासाठी जन्म आपला.....

मानवी उत्क्रांतीच्या काळात कंद मुळे खाऊन गुहेत राहणार माणूस जेव्हा नदी किनारी रहायला आला व त्याला आगीत भाजलेल्या मांस तथा इतर गोष्टींचा स्वाद लक्षात आला तेव्हापासून वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या..

मनातलं पान : प्रपोज डे आणि बरंच काही.....

प्रेम व्यक्त करायला आज लोकांना विशिष्ट डे लागतो हे पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. अहो प्रेम व्यक्त करायला जर तुम्हाला एखादा दिवस लागत असेल आणि त्या समोरच्याला अथवा समोरचीला तुमचं प्रेम व्यक्त..

मनातलं पान : हसण्यासाठी जन्म आपला.....

आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..

मनातलं पान : ' मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया..' ...

कधी कधी आयुष्यात अनेक चिंता आणि संकट येतात.. माणसं आपल्या जवळ येतात आणि स्वतःची चूक लक्षात न घेता आपल्या पासून दूर निघून जातात. पण, म्हणून जगणं सोडायचं नसतं. आई नसलेलं तान्हं बाळ सुद्धा या दुनियेत..

मनातलं पान : संशयाचं भूत.....

एकवेळ भांडखोर स्वभाव परवडला पण संशयखोर स्वभाव अजिबात परवडत नाही.. संशयाचं भूत एकदा का तुमच्या मानगुटीवर बसलं की ते वेताळ सारखं घट्ट चिकटून बसतं. संशयाचे किडे डोक्यात गेले की मग ते किडे हातपाय पसरू..

मनातलं पान : अर्ध औषध..अर्ध प्रेम.. अर्धी मैत्री आणि अर्ध सत्य कधीच आनंद देत नाही.....

मैत्री असो, प्रेम असो, नातेसंबंध असो अथवा दुश्मनी असो.. जे करायचं ते बिनधास्त आणि पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देऊन करायचं.. एकतर काहीही करण्या अगोदर, कुठल्याही नात्यात पडण्या अगोदर शंभरदा विचार..

मनातलं पान : ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.....

मॉल मध्ये महागडी वस्तू घेतांना किंमत कमी करा म्हणून अजिबात घासाघीस न करणारे ९९ टक्के लोक बाहेर टोपली घेऊन बसलेल्या गरीब भाजीवालीशी दोन पाच रुपये कमी कर म्हणून वादावादी करतात. खरं तर उन्हातान्हात..

मनातलं पान : आंधळ्यांच्या शहरात आरसे विकण्यात काही अर्थ नाही.....

खरं तर आंधळ्यांच्या शहरात आरसे विकणे हा शुद्ध वेडेपणा आहे. पण, तरी काही लोक तो वेडेपणा करतात कारण त्या आंधळ्यांत सगळे नजरे समोर मिट्ट काळोख दिसणारे असणारे आंधळे नसतात. तर, बरेचसे डोळस आंधळे असतात..

मनातलं पान : आतले.. बाहेरचे आणि मनातलं मनात दाबून ठेवणारे.....

माणसाच्या स्वभावाबद्दल आजवर अनेकदा बोललं गेलंय लिहीलं गेलंय.. आजवर अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी मनाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप मन नक्की काय आहे हे कुणालाच पूर्णपणे कळलेले नाही.

मनातलं पान : पानिपतच्या युद्धात विश्वास मारला गेल्याचा लावला गेलेला अर्थ आणि नात्यांची गुंतागुंत.....

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अब्दालीत पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. मराठ्यांच्या समशेरीची चपराक आणि धसका अब्दालीला जबरदस्त बसला.. पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा..

मनातलं पान : आकाश व्यापून उरायचं असेल तर स्वतः आकाश व्हा आणि आपल्या माणसाला कवेत घ्या.....

आकाश होणं तितकसं कठीण नाही हो.. फक्त ते होण्यासाठी स्वतःकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. आकाशाच्या छत्रछायेखाली आलेल्या पांथस्थाला कवेत घेऊन त्याचे दुःख दूर करण्या एवढे मोठे व्हा.. राग लोभ प्रत्येकालाच..

मनातलं पान : पैसा झाला मोठा पण माणुसकीला मात्र तोटा.....

लक्ष्मीच्या घरी सरस्वती पाणी भरते असं म्हणतात ते काही खोटं नाही. तुमच्याकडे फक्त हुशारी असून आजच्या जगात अजिबात चालत नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला आणि तुमच्या हुशारीला कुणीही विचारीत नाही..

मनातलं पान : आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते.....

आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते..म्हणून माणसाने नेहमी आनंदी आणि बिनधास्त राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी रहायला प्रत्येकच वेळी खूप पैसे लागतात असे ही नाही..

मनातलं पान : लोक काय म्हणतील.. चुगलखोर मित्र मैत्रिणी आणि बरंच काही.....

आज खूपशा गोष्टी लोक काय म्हणतील म्हणून घाबरून आपण करीत नाही. आपली आवड निवड छंद आणि समोरचा चांगला की वाईट यावर मारला गेलेला शिक्का सगळं लोकांना घाबरून करायचं अथवा नाही करायचं..

गाण्यात श्वास गुंतला.. रेखा से रेखा तक चा रेखाचा धगधगता प्रवास.....

ती मनस्वी आहे.. कुणाच्या अध्यात मध्यात नाही.. प्रामाणिक आहे.. सर्वात महत्वाचं म्हणजे गाणं तिचा श्वास आहे. मी हे बोलतोय ते नाशिक येथील सुप्रसिद्ध गायिका.. भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट कामगार..

मनातलं पान : पाटलाचं घोडं चाकराला भूषण.....

आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणे वाईट नाही. मात्र समोरचा त्याची गरज काढून घेतोय हे कळायला हवे. काही मंडळी स्वतःला मान मिळावा अथवा मोठेपण मिळावे म्हणून अतिरिक्त काम अंगावर ओढून घेतात..

मनातलं पान : छंदाने आयुष्याची फुलबाग बहरते.....

आल्या जन्मात मनुष्याला एक तरी चांगला छंद जोपासता यायलाच हवा. आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली बहुतांश स्त्री पुरुष दबलेले असतात. आयुष्य कधी सुरु झालं आणि आयुष्याची संध्याकाळ कधी जवळ आली हे रोजच्या..

मनातलं पान : माणूस माणसापासून दूर चालला आहे.....

कुणी कितीही नाकारलं तरी सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस माणसापासून दूर चालला आहे असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही. पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.